धाराशिव, १२ जून | अंतरसंवाद न्यूज | सलीम पठाण
धाराशिव व तुळजापूर येथील एस.टी. बसस्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी चौकशीचे आदेश दिले असले तरी, ही चौकशी म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी तर नाही ना, असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
१ मे रोजी उद्घाटन झालेले दोन्ही बसस्थानकांचे काम अद्याप अपूर्ण होते, याचा उल्लेख मंत्री स्वतः करत आहेत. मग उद्घाटनापूर्वी कामांची खातरजमा न करता घाईघाईने कार्यक्रम पार पाडण्यात नेमकी जबाबदारी कुणाची? मंत्री म्हणून स्वतःची जबाबदारी झटकून सर्व दोष अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर टाकणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी बांधल्या जाणाऱ्या सुविधा निकृष्ट दर्जाच्या असतील, तर यामागे केवळ ठेकेदार दोषी नसून त्यांची देखरेख करणारे अधिकारी व उद्घाटन करणारे मंत्री यांचीही भूमिका तपासली पाहिजे. नागरिकांचा रोष याच मुद्द्याभोवती फिरतोय – की पालकमंत्री हे केवळ औपचारिक हजेरी लावणारे मंत्री बनले आहेत. ध्वजारोहण, उद्घाटन व विशेष कार्यक्रमांपुरते त्यांचे जिल्ह्यातील अस्तित्व मर्यादित राहत असून, प्रत्यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे उदाहरण क्वचितच आढळते.
बसस्थानकासंबंधी आधीही अंतरसंवाद न्यूजने सातत्याने वस्तुनिष्ठ बातम्या प्रकाशित करून समस्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र प्रशासनाने वेळेवर दखल न घेतल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. आता कारवाईची भाषा वापरण्यात येत असली तरी ती केवळ जनतेचा रोष कमी करण्यासाठीची घोषणा ठरू नये, अशी अपेक्षा आहे.
शासनाच्या निधीतून उभ्या राहणाऱ्या सुविधा अपूर्ण, निष्क्रिय आणि निकृष्ट राहिल्या तर त्यासाठी जबाबदार कोण? आणि सर्वसामान्यांना कधी मिळणार सुस्थित, सुसज्ज सेवा? असा सवाल सध्या जिल्ह्यातील नागरिक विचारत आहेत.
परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी काही गावांमध्ये एसटी सेवा सुरू करून नागरिकांच्या मागणीनुसार तात्काळ निर्णय घेतले होते, ज्याचे अंतरसंवाद न्यूजसह अनेकांनी कौतुक केले होते. मात्र धाराशिव व तुळजापूर येथील बसस्थानकाबाबत अंतरसंवाद न्यूजने उद्घाटनाआधीच अपूर्ण व निकृष्ट कामाची माहिती दिली असतानाही, संबंधित यंत्रणांनी ते दुर्लक्षित केले आणि उद्घाटन घाईघाईत पार पाडले. आता तक्रारी वाढल्यावर चौकशीचे आदेश देणे म्हणजे आधी मिळालेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
#धाराशिवन्यूज #तुळजापूरन्यूज #बसस्थानक #प्रतापसरनाईक #अंतरसंवादन्यूज #उस्मानाबादन्यूज #धाराशिव
- वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पातील गौण खनिज भ्रष्टाचार…, ईटीएस मोजणी अहवाल २ महिन्यात सादर करा.. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश..
- वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार
- जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे मनःपूर्वक आभार भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी
- आश्रमशाळा शिंगोलीत संविधान दिनानिमित्त विद्यार्थी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व पालक मेळाव्याचे आयोजन
- सामाजिक वनीकरण विभागात हजेरी नोंदवहीत अनियमितता? भविष्यातील तारखांच्या सह्या आढळल्याने प्रश्नचिन्ह
- शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यश
पीक विम्याचे २२० कोटी मिळणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील - भाजपचे ज्येष्ठ नेते विलास अण्णा सांजेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मध्ये जाहीर प्रवेश!
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 : नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार रिंगणात; तिरंगी लढतीची शक्यता
- धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025, नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी भरलेले अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी
- डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत..- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
- युवकांमध्ये प्रचंड क्षमता : जिल्ह्याचा नावलौकिक करा – जिल्हाधिकारी पुजार यांचे आवाहन
- धाराशिव जलसंधारण विभागातील कामात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप; आ. सुरेश धस यांनी केली सखोल चौकशी मागणी
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 , नगराध्यक्ष व नगरसेवक वैध नामनिर्देशन पत्राची यादी
- खा. सुप्रिया सुळे यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पत्र; “वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी..!
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष पदासाठी 34 अर्ज तर नगरसेवक पदासाठी 568 अर्ज
- धाराशिव नगरपालिका निवडणूक 2025,नगराध्यक्ष पदासाठी दहा तर नगरसेवक पदासाठी 179 अर्ज आज दाखल झाले आहेत.
- नंदगाव जिल्हा परिषद गटाची शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न
- आपले सरकार सेवा केंद्र’ मंजुरी प्रक्रियेची छाननी सुरू अर्जदारांनी भूलथापांना बळी पडू नये : जिल्हा प्रशासनाचा इशारा
- डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष निवडी बद्दल सत्कार
धाराशिव - महाविकास आघाडीत राहून कार्यकर्त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे — डॉ. प्रतापसिंह पाटील
- धाराशिव: अवैध तंबाखु पानमसाला विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल, होलसेल विक्रेत्यावर कारवाई कधी?
- अमन भाई शेख यांची वंचित बहुजन आघाडी कळंब शहराध्यक्षपदी नियुक्ती
- धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) जिल्हाध्यक्षपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची नियुक्ती
- धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी , गुन्हे दाखल
- धाराशिव तालुक्यातील २ ठिकाणी अवैध गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल, होलसेल व्यापारी कधी पकडणार?
- इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवकांचा नवा फंडा, 100 LED वाटप…!
- मर्जीतल्या गुत्तेदारासाठी भाजपा आग्रही, उबाठा खासदार आमदाराच्या भुयारी गटारामुळेच धाराशिव शहराचा सत्यनाश – सुरज साळुंखे
- दोघांचीही स्क्रिप्ट एकच; विरोधक आणि मित्रपक्षाची भाषा आमच्या आरोपांना पुष्टी देणारी – ऍड नितीन भोसले
- शिवसेनेचा संघटन विस्तार मोहीम वेगात – सिंदगावमध्ये शाखेचे भव्य उद्घाटन,कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा जल्लोष
- भैरवनाथ शुगर मिल्स लिमिटेड, वाशीच्या १२ व्या मोळीपूजन सोहळ्यात उत्साह! आमदार तानाजीराव सावंत देणार ‘विक्रमी’ भाव!
- धाराशिव जिल्ह्यात अवैध गुटखा व तंबाखू विक्रीविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई; धाराशिव शहरातील डीलरांवर कधी होणार अंकुश?
- शिवसेनेचे धाराशिवचे शहरप्रमुख आकाश कोकाटे यांचा 140 कोटीचे श्रेय घेणाऱ्यांना थेट इशारा
- धाराशिव शहरात राजकीय तापमान वाढले – “हीच तुझी लायकी” बॅनरबाजीने रंगले शहराचे राजकारण
- स्थगिती देणार फडणवीस सरकार आणि दोष आमच्यावर? चोराच्या उलट्या बोंबा – तानाजी जाधवर
- धाराशिव शहरातील रस्त्यांच्या विकासकामाला तात्पुरती स्थगिती; ठाकरे गटाच्या नेत्यांनी ही पोस्ट आनंदाने शेअर केली – भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांची प्रतिक्रिया
- धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गासाठी ३२९५ कोटी, धाराशिवला जंक्शन होणार, अर्थकारणाला गती मिळणार – आ. राणाजगजितसिंह पाटील
- सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून हाडपलेली रक्कम शासन खाती भरण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
- तुळजापूर येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न – स्वबळावर लढण्यासाठी पदाधिकाऱ्यांचा निर्धार
- सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ११,४०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे दर
- धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी
- कळंब नगरपरिषदेवर काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्धार!
- भूसंपादनासाठी १८ कोटी उपलब्ध , मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार – दत्ताभाऊ कुलकर्णी
- सोन्याच्या किमतीत सलग घसरण: ४ हजारांच्या कमबॅकनंतर आज पुन्हा कोसडले दर, चांदीचीही घसरण
- शेतात कॅनल नसून देखील 7/12 वर क्षेत्र कमी केलेबाबत , जिल्हाधिकारी यांना निवेदन, आमरण इशारा
- शिवसेनेचा अनोखा उपक्रम —मतिमंद बालकांसोबत साजरी दिवाळी.!
- सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरु करावीत हमीभाव केंद्रे – आमदार कैलास पाटील यांची मागणी
- धाराशिव शहरात घरावर पडले भलेमोठे झाड; मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांची तत्काळ मदत
- कोंड गटातून रोहिणी क्षिरसागर यांच्या उमेदवारीची चर्चा; नंदू भैया क्षिरसागर यांचे कार्य ठरतेय बळ
- शिवसेनेचा तुळजापूर तालुक्यात शाखा उद्घाटनाचा धडाका सुरूच..!आतापर्यंत तब्बल ४५ हून अधिक शाखांचे उद्घाटन संपन्न
- तेरखेडा जिल्हा परिषद गटातून विकी चव्हाण यांची प्रबळ दावेदारी
- धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यविक्रीविरोधात पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई!
- उमरेगव्हाण गावचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश
- सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची आमदार . कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी.
- सप्टेंबरमधील नुकसानीचे २९२ कोटी मंजूर ,आजवर ४८१ कोटी प्राप्त : मदतीचा तिसरा टप्पा अद्याप बाकी – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- धाराशिव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकार्यांची बैठक
- पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी
- धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भव्य धम्म रॅलीयुद्ध नको ,बुध्द हवा , घोषणांनी शहर दुमदुमले
- जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विकास व्हावा – पालकमंत्री प्रताप सरनाईक
- दुभत्या जनावरांसाठी चारा बियाणे १०० टक्के अनुदानावर — अर्ज प्रक्रिया सुरू*
- महिला सेनेला नवा उत्साह! मीनाताई सोमाजी कदम यांची जिल्हा प्रमुख पदी , पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्ती
- जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली , 55 जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत ,विद्यार्थ्यांनी काढल्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या , 28 जागा स्त्रियांसाठी आरक्षित
- १५ ऑक्टोबरपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज , शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे
- धाराशिव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून राजकारण पेटले!
- पत्रकारांनी आपल्या लेखणीतून व्यसनमुक्तीची जनजागृती तळागाळापर्यंत पोहोचवावी – न्या.श्रीमती भाग्यश्री पाटील
- मतदारास मतदानापासून वंचीत ठेवण्याचा प्रशासनाचा डाव – महाविकास आघाडीचा यादीवर आक्षेप
- श्री सिद्धीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा.लि.चा द्वितीय गाळप हंगाम प्रारंभ
- अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी विशेष ग्रामसभा घ्या – आमदार राणाजगजितसिंह पाटील
























































