धाराशिव :
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचा विचार करून तात्काळ सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरु करावीत, तसेच हमीभावापेक्षा कमी किंमतीत विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पणन मंत्री जयकुमारजी रावल यांच्याकडे केली आहे.
आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिकांची वाढ खुंटली, तर काही ठिकाणी जमीन खरडून गेल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.
“हमीभाव ५३२८ रुपये जाहीर असून, सध्या बाजारभाव ३८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. व्यापारी शेतकऱ्यांकडून ३००० ते ३५०० रुपयांत सोयाबीन खरेदी करत आहेत,” असे आमदार पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ दरम्यान सरकारने हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेद्वारे फरकाची रक्कम देण्याची घोषणा केली होती, त्या घोषणेची तात्काळ अमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.
“दिवाळीपूर्वी हमीभाव केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांच्या खात्यात भावांतराची रक्कम जमा करण्यात यावी,” असे त्यांनी निवेदनातून नमूद केले आहे.
- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमुक्तीच्या १६.१६ लाख लाभार्थ्यांची यादी जाहीर; लाभ मिळवण्यासाठी ‘या’ ५ प्रक्रिया पूर्ण करा
- आरक्षण उपवर्गीकरण विरोधातील मोर्चात लाखो नागरिक सहभागी होणार , गावागावात प्रभावीपणे जनजागरण – धंनजय शिंगाडे
- मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ईटकूर जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वाटप
- आषाढी वारीनिमित्त श्री लिटल चॅम्प प्री. स्कूलमध्ये वारकरी संस्कृतीचा जागर
- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’
नियमित महाआरोग्य शिबिरांचा संकल्प : मल्हार पाटील - धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती
सर्वेक्षणाला मंजुरी; डीपीआरचे काम सुरू – आमदार राणाजगजितसिंह पाटील - जंतरमंतर येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) धाराशिवकडून तीव्र निषेध
- भंडारवाडी येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची जिल्हा परिषद सदस्य अजितकुमार लाकाळ यांची मागणी
- धाराशिव आठवडी बाजाराच्या मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचा एल्गार; चक्का जाम आंदोलनास व्यापारी, शेतकरी व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा , जागेचा प्रश्न निकाली, सोमवारी पाहणीसाठी केव्हीएस पथक येणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील
- भारतीय टी-20 संघाचे उपकर्णधार तिलक वर्मा यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे मनोभावे दर्शन घेतले
- सात दशकांची प्रतीक्षा संपली; अंबेजवळगा तांड्यावर स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन
- भिकार सारोळ्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ५०८ नागरिकांची तपासणी, १३२ रुग्णांवर मुंबईत पुढील उपचार
- धाराशिव काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य सुविधांबाबत तातडीच्या उपाययोजनांची मागणी , जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांचा आंदोलनाचा इशारा
- तामलवाडी पोलिसांची धडक कारवाई – महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला (गुटखा) व स्विफ्ट कार असा एकूण 8,41,220 रु जा मुद्देमाल जप्त
- माय भारत’ विशेष नोंदणी अभियानाला धाराशिव जिल्ह्यात प्रारंभ ; १५ ऑगस्टपर्यंत युवकांना नोंदणीची संधी
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे लवकरच भरणार?; मंत्री प्रकाश आबिटकर यांची अमोल जाधवांना ग्वाही
- SIR प्रक्रियेतील अडचणींबाबत निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पदाधिकाऱ्यांची चर्चा
- महावितरणच्या कारभाराविरोधात शिवसेना (उबाठा)चा चक्काजाम; शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठ्याची मागणी
- तुरोरीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणार – मल्हार राणाजगजितसिंह पाटील
- खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी गजाआड धाराशिव ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
- अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”
- अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा. दोन महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल
- लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा
सुनिल कच्छवे यांनी स्वीकारला पदभार - बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील
- गरजू रुग्णांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आमच्या जनसेवेचे खरे बळ! – मल्हार पाटील
- परिसरात रस्त्यालगत युवकाचा मृतदेह; मृत्यू की खून?
- शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कळंब तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन.
- मा.तालुकाप्रमुख अमोल जाधव यांच्या हस्ते विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा सत्कार; आई तुळजाभवानीच्या चरणी सहकुटुंब नतमस्तक
- ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार – परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
- केशेगावातील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
- शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकारने मागे घेतल्या
- तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; माजी तालुकाप्रमुख अमोल जाधव यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
- जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट त्यासाठी राज्यातील पहिले ‘फ्लॅगशिप प्रकल्प मॉनिटरिंग’ मॉड्युल मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
- शालेय व्यवस्थापन समितींमार्फतच गणवेश खरेदी व वाटप करा; विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश द्या, अन्यथा आंदोलन – धाराशिव काँग्रेस
- परळी येथील मयत तोहीद खान हत्याप्रकरणी निष्पक्ष चौकशी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा – सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र
- खोटी ओळख सांगून विद्यार्थ्याची कागदपत्रे घेतल्याचा आरोप; उमरगा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा
- जळकोट येथील भांड्याच्या दुकानातील चोरीचा उलगडा; लातूरमधील सराईत आरोपीसह १.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
- तुळजापूर आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
- मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना ६ जुलै रोजी सुटी
- कुक्कुटपालनातून स्वावलंबनाची संधी; पाच दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणासाठी अर्जाचे आवाहन
- जाचक अटी शिथिल करून सरसकट कर्जमाफी करा; सरकारला शेतकऱ्यांचा विश्वासघात करू देणार नाही – आमदार रोहित पवार
- स्मार्ट मीटरच्या सक्तीवर युवासेनेचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा इशारा
- 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना संरक्षण द्या; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे निवेदन
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लातूर व बिदर एक्सप्रेस आता २४ डब्यांसह धावणार
- जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शेतकऱ्यांना दर्जेदार खते-बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी
- धाराशिवमध्ये ‘समता स्वराज’ सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
- झोपलेल्या कृषी विभागाला अखेर जाग; शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर ३ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई














































