निकृष्ट दर्जाचे काम : धाराशिवच्या खाजानगरमधील नालीचा स्लॅब कोसळला , नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, सुदैवाने जीवितहानी टळली

धाराशिव – शहरातील खाजानगर भागात धाराशिव मर्दिनी कमान ते उमर चौक दरम्यान करण्यात आलेल्या नवीन नालीच्या…

आंदोलनास यश,अंदाज पत्रक दराने निविदा मंजूर कराव्या अन्यथा फेर निविदा करण्याचे शासनाचे आदेश, नगर परिषद संचालनालयाचे मुख्याधिकारी यांना पत्र

धाराशिव ता. 3: नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगरपालिकेला शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी 140 कोटी (59 डिपी रस्ते)…

शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप

धाराशिव –हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे , धाराशिव जिल्ह्याचे…

बियाण्याची खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी — बनावट बियाण्यांपासून सावधान!

धाराशिव : खरीप हंगाम तोंडावर असताना बाजारात बनावट आणि भेसळयुक्त बियाण्यांचा प्रश्न डोके वर काढतो आहे.…

‘जीवन गौरव पुरस्कार’ सन्मानित कुटुंबातून आदर्श शिक्षक पुरस्काराचा मान साकार

धाराशिव, दि. १ मे –मध्य रेल्वे व्हॉलीबॉल खेळाडू संघटना, सोलापूरतर्फे ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्राप्त भारतीय रेल्वेचे…

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एका अधिकाऱ्यांचे कौतुक केलं हे पहिल्यादा समोर आले आहे – पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव : जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 1 मे रोजी जिल्हा नियोजन समितीची (DPDC) बैठक पार पडली. यानंतर…

उड्डान पुलाचा कामाला सुरुवात, पण कायद्याचे उल्लंघन! काक्रंबा प्रकल्पावर वादाची छाया

तुळजापूर – लातूर महामार्गावरील काक्रंबा येथे बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचे काम अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सुरू झाले आहे.…

“पत्राचा आधार नाही, निर्णयाचा ठसा नाही – माध्यमांना रोखणारे नेमके कोण?” , जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वयाचा अभाव; खडसे यांच्यावर जिल्हाधिकारी खडसावले

धाराशिव | प्रतिनिधी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माध्यम…

तुळजापूर बसस्थानकासारखी सुसज्ज बसस्थानक राज्यात सर्वत्र उभारणार : पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

धाराशिव | ३० एप्रिल २०२५आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर माझ्या हस्ते तुळजापूर…

फलोत्पादन क्षेत्र वाढविण्यासाठी मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव ग्रामसभेत घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

धाराशिव (ता. 30 एप्रिल 2025 ) – जिल्ह्यातील हवामान फळबाग लागवडीस अत्यंत अनुकूल असून, शेतकऱ्यांनी फळपिके…

error: Content is protected !!