उस्मानाबाद लोकसभा क्षेत्रात वेब कॅमेऱ्यांची नजर 1071 मतदान केंद्रावर राहणार

धाराशिव दि.6 (माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे रोजी 2139 मतदान केंद्रावर…

बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी इमानदारी – ओमराजे यांनी कार्यकर्त्यांना दिला संदेश

          धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेवणाच्या पंगती…

मतदानाच्या दिवशी 7 मे रोजी आठवडी बाजार बंद राहणार

धाराशिव दि.30 (माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना…

संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा माजी खासदार शिवाजी बापू कांबळे यांच्या आवाहन

धाराशिव  : लोकसभेचे संसदेमध्ये दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले खासदार शिवाजी बापू कांबळे यांनी भारताचे संविधान वाचून…

भारतीय संविधान ग्रंथाचे अवलोकन करून न्याय व्यवस्थेला गती द्यावी : न्यायमूर्ती प्रसन्न वराळे

भारतीय संविधान ग्रंथाचे अवलोकन करून न्याय व्यवस्थेला गती द्यावी : न्यायमूर्ती प्रसन्न वराळे भारतीय संविधान पालखी…

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिवाजी बापु कांबळे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

धाराशिव ता.24- उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेचे दोनवेळा खासदार राहिलेले शिवाजी बापु कांबळे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे…

4 उमेदवारांची निवडणूकीतून माघार , आता 31 उमेदवार निवडणूक रिंगणात उमेदवारांना चिन्हांचे वाटप

धाराशिव दि.23 (माध्यम कक्ष) येत्या 7 मे रोजी होणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत 22 एप्रिल रोजी…

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या नोंदवल्यांची तपासणी

धाराशिव दि.22 (माध्यम कक्ष): उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे,त्या नामनिर्देशनपत्र दाखल…

देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून विजय करा – अर्चना पाटील

धाराशिव : लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. धाराशिव…

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागा व शेतीपिकांचे पंचनामे करावेत – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांची मागणी

धाराशिव प्रतिनिधी -काल झालेल्या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक फळबागांचे व शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे…

error: Content is protected !!