राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत धाराशिव जिल्ह्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

हा अर्थसंकल्प म्हणजे पराभूत मानसिकतेच दर्शन, शेतकरी कर्जमुक्तीबाबत अपेक्षाभंग-आ. कैलास पाटील राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प…

केंद्र सरकारने कांद्याचा दर ठरवण्याचे अधिकार वाणिज्य मंत्रालयाला दिले असल्याचा निर्णय स्वागतार्ह पण उशिरा सुचलेलं शहाणपण – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Dharashiv – केंद्र सरकारने कांद्याचा दर ठरवण्याचे अधिकार वाणिज्य मंत्रालयाला दिले असल्याचा निर्णय स्वागतार्ह असून उशिरा…

शेतकऱ्यांनो ! सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ व टोकन पध्दतीचा अवलंब करा – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांचे आवाहन

धाराशिव,दि.14(जिमाका) शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांमध्ये बचत करण्यासोबतच सोयाबीनच्या उत्पन्नात 25 ते 30 टक्के वाढ होत असल्याने जिल्हयातील…

नीट परीक्षेच्या निकालाची सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली चौकशी करा- डॉ प्रतापसिंह पाटील

Dharashiv: नीट परीक्षा संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला निवेदन धाराशिव : नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे दर वर्षी…

शेतकरीविरोधी केंद्रीय परिपत्रकावर आक्षेप, राज्य तक्रार समितीची होणार 25 जूनला बैठक-आ.कैलास पाटील

Dharashiv : धाराशिव ता.10:  खरीप 2023 च्या पीकविमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळं शेतकऱ्यांना फटका बसला…

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीचा रु. ११३.५३३ कोटीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर – आ.राणाजगजितसिंह पाटील

Dharashiv : मागील १२ वर्षापासून बंद असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम…

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया – खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Dharashiv :        दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह  बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेंबळीसह परिसरातील अनेक…

श्री सिध्दीविनायक परिवाराची उद्योग निष्ठा महाराष्ट्राला आदर्शवत – कवी इंद्रजित भालेराव

धाराशिव – श्री सिध्दीविनायक परिवाराची उद्योग निष्ठा महाराष्ट्राला आदर्शवत असल्याचे प्रतिपादन प्रख्यात कवी श्री.इंद्रजित भालेराव यांनी…

फक्त पंचनामा व घोषणा नको,शेतकऱ्यांना पेरणी अगोदर मदत हवी! -आमदार कैलास पाटील यांची सचिवाकडे मागणी

धाराशिव ता.24: जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान,  दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व  घोषणा…

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील 31 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद निवडणुकीत 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज धाराशिव…

error: Content is protected !!