धाराशिव भाजपात संघटनबांधणीला वेग जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर, 17 मंडळांच्या 1020 पदाधिकाऱ्यांनंतर आता 70 सदस्यांची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

धाराशिव – भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ…

जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार ,जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा निर्धार

पोलिस आणि जिल्हा प्रशासनालाही दिले निर्देश  तुळजापूर शहर आणि परिसरातून ड्रग्ज हद्दपार झाला आहे. तुळजापूरात ज्या…

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन

Tuljapur: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री तुळजाभवानी देवींचे विधीवत दर्शन घेतले. देवीची…

धाराशिव शहरातील प्रसिद्ध बस स्टॉप: ना बसण्यासाठी जागा, ना सावली!

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात बस सेवा सुरू झाल्यापासून दैनंदिन बाजाराजवळील देशपांडे कॉर्नर ( देशपांडे स्टॅन्ड…

विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची संस्कृती रुजवण्यासाठी डायमंड टॅलेंट शोध परीक्षा – ऋगवेद हेल्थ फाउंडेशनचा उपक्रम

धाराशिव : विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून चिकित्सक अभ्यासाची सवय निर्माण व्हावी, त्यांना स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षांसाठी तयार…

विनापरवाना ड्रोन वापरणाऱ्यांवर कारवाई होणार – पोलीस अधीक्षकांचा इशारा

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात विनापरवाना ड्रोन वापरणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. दि. 04 ऑगस्ट 2025 रोजी…

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसुली सेवा पारदर्शी आणि तत्पर , ई-फेरफार, ऍग्रीस्टॅक, शेतरस्ते,विविध प्रमाणपत्रांचा मिळाला लाभ

   धाराशिव, दि. 5 –शासन आणि जनतेमधील महत्वाचा दुवा असलेल्या महसूल प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. शेतरस्ते,…

महसुली कामात धाराशिव जिल्हा राज्यात अग्रेसर  राहिला पाहिजे – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजाऱ , भूम येथे जिल्हास्तरीय महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा

धाराशिव -महसूल विभागातीलकर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजास प्रथम प्राधान्य द्यावे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजा सोबतच आपल्या कुटूंबाच्या आरोग्याकडे लक्ष…

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आठवड्यातून तीन दिवस “जनता दरबार” उपक्रम

धाराशिव : जिल्ह्यातील नागरिकांच्या शासकीय कामकाजातील अडचणी आणि तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी आता प्रत्येक आठवड्यात “जनता…

२९ ऑगस्टला मुंबईला न येणाऱ्या नेत्यांना निवडणुकीत पाडा – मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

धाराशिव : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले…

error: Content is protected !!