श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव शहरात केले स्वागत

धाराशिव ता. 7: उपळा येथून निघालेल्या श्रीं च्या पालखीचे धाराशिव शहराच्या प्रवेश द्वारावर आमदार कैलास पाटील…

तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच्या कामाची निविदा अंतिम.. लवकरच कामास सुरुवात होणार… – राणाजगजितसिंह पाटील

Dharashiv : ( Solapur tuljapur Osmanabad train ) सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गा च्या एकूण…

तामलवाडीच्या ३६७ एकरात साकारणार एमआयडीसी , अधिसूचना जारी; आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

तामलवाडी ता. तुळजापूर येथे ३६७ एकरावर नवीन औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली…

एस. बी.आय क्रेडीट कार्ड ऑफीसमधून बोलत आहे म्हणत 65  हजारांची फसवणुक गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत : फिर्यादी नामे-संतोष मारुती सारने, वय 42 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – अर्चनाताई पाटील

Dharashiv : महायुती सरकारने चालू पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा…

गावठी पिस्तुल व डबलबोर काडतुसासह आरोपी अटक

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलीस ठाणे- हद्दीत दि.02.07.2023 रोजी लोहारा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक चितंले, परि. पोलीस…

धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी नऊ ठिकाणी कारवाई

Dharashiv / Osmanabad पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.29.06.2024 रोजी…

राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत धाराशिव जिल्ह्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

हा अर्थसंकल्प म्हणजे पराभूत मानसिकतेच दर्शन, शेतकरी कर्जमुक्तीबाबत अपेक्षाभंग-आ. कैलास पाटील राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प…

केंद्र सरकारने कांद्याचा दर ठरवण्याचे अधिकार वाणिज्य मंत्रालयाला दिले असल्याचा निर्णय स्वागतार्ह पण उशिरा सुचलेलं शहाणपण – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Dharashiv – केंद्र सरकारने कांद्याचा दर ठरवण्याचे अधिकार वाणिज्य मंत्रालयाला दिले असल्याचा निर्णय स्वागतार्ह असून उशिरा…

शेतकऱ्यांनो ! सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ व टोकन पध्दतीचा अवलंब करा – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांचे आवाहन

धाराशिव,दि.14(जिमाका) शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांमध्ये बचत करण्यासोबतच सोयाबीनच्या उत्पन्नात 25 ते 30 टक्के वाढ होत असल्याने जिल्हयातील…

error: Content is protected !!