भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिवाजी बापु कांबळे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

धाराशिव ता.24- उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभेचे दोनवेळा खासदार राहिलेले शिवाजी बापु कांबळे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे…

आमचा लढा हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आहे – आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव :  धाराशिव परिसर हा दुष्काळग्रस्त भाग असून शाश्वत पाण्यासह रोजगार निर्मिती हा येथील प्रमुख प्रश्न…

4 उमेदवारांची निवडणूकीतून माघार , आता 31 उमेदवार निवडणूक रिंगणात उमेदवारांना चिन्हांचे वाटप

धाराशिव दि.23 (माध्यम कक्ष) येत्या 7 मे रोजी होणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत 22 एप्रिल रोजी…

उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या नोंदवल्यांची तपासणी

धाराशिव दि.22 (माध्यम कक्ष): उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे,त्या नामनिर्देशनपत्र दाखल…

इंडिया आघाडी सत्तेत येणार- खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा कळंब येथील सभेत दावा

            धाराशिव ता.22: सत्तेचा ताम्रपट कोण घेऊन आलेलं नाही त्यामुळे सत्ता आमचीच येणार हे आताच कोण…

देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून विजय करा – अर्चना पाटील

धाराशिव : लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्याने निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. धाराशिव…

नाईचाकूर, नारंगवाडी, कवठा, राजेगाव येथे प्रचारसभा , कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला

 उमरगा : माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि भूकंपग्रस्त भागातील जनतेचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. किल्लारी…

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात माध्यम कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली मतदानाची प्रतिज्ञा

धाराशिव,दि.22(माध्यम कक्ष) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत माध्यम कक्ष आणि माध्यम व प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमधील…

जय श्री राम बोलल्यावर आपल्या अंगावर जो शहारा येतो, तो आपल्या अस्मितेचा,आपल्या धर्माचा विषय – मल्हार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव : जय श्री राम बोलल्यावर आपल्या अंगावर जो शहारा येतो, तो आपल्या अस्मितेचा,आपल्या धर्माचा विषय…

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळबागा व शेतीपिकांचे पंचनामे करावेत – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह पाटील यांची मागणी

धाराशिव प्रतिनिधी -काल झालेल्या अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक फळबागांचे व शेती पिकांचे नुकसान झालेलं आहे…

error: Content is protected !!