वाघाचा कोरेगावमध्ये गायीवर हल्ला; धाराशिव जिल्ह्यात भीतीचं वातावरण

अंतरसंवाद न्यूज | धाराशिव | २७ एप्रिल २०२५धाराशिव जिल्ह्यातील धुमाकूळ घातलेला वाघ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील…

परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दोन दिवसीय धाराशिव – सोलापूर दौरा जाहीर

धाराशिव :राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक येत्या ३० एप्रिल ते १ मे…

अर्धवट काम झालेल्या बस स्थानकाचे पालकमंत्री प्रताप सरनाईक करणार उद्घाटन , उद्घाटनासाठी काम पूर्ण करण्याची गडबड, गुणवत्ता ढासळणार?

धाराशिव | प्रतिनिधी धाराशिव शहरात साकारण्यात येत असलेल्या नव्या बस स्थानकाचं उद्घाटन अजून काही दिवसांवर येऊन…

भारतीय क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड श्री. तुळजाभवानी देवींच्या चरणी

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.राजेश्वरी…

शिंगोली आश्रमशाळेत श्री. नागनाथ पाटील, श्री. सुर्यकांत बडदापुरे व श्रीमती शोभा बनसोडे यांचा सेवापुर्ती समारंभ उत्साहात संपन्न

धाराशिव : शिंगोली येथील आदर्श विमुक्त जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत श्री. नागनाथ पाटील सर,…

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करावेत – मंत्री, श्री. प्रताप सरनाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

धाराशिव – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला…

धाराशिव सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या निधीचा प्रश्न मार्गी , मुख्यमंत्री फडणविस यांचे विशेष बाब म्हणून आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी देण्याचे निर्देश – आ.पाटील

  धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासोबतच ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर केले होते.परंतु त्यासाठी निधी…

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

संपर्क क्रमांक:- 022-22027990 मुंबई, दि. 23 : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले…

पहलगाम दहशतवादी हल्ला : मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत, अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष विमान – मुख्यमंत्री

पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे…

पहलगाम हल्ल्यावरून सरकारवर ताशेरे; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारला सवाल

पुणे  | प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चिंता निर्माण…

error: Content is protected !!