शिवसेनेचा अनोखा उपक्रम —मतिमंद बालकांसोबत साजरी दिवाळी.!

शिवसेनेचा अनोखा उपक्रम —मतिमंद बालकांसोबत साजरी दिवाळी.!तुळजापूर तालुक्यात अमोल जाधव यांच्या समाजभिमुख संकल्पनेला सर्वत्र कौतुक तुळजापूर…

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरु करावीत हमीभाव केंद्रे – आमदार कैलास पाटील यांची मागणी

धाराशिव :राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचा विचार करून तात्काळ सोयाबीन हमीभाव केंद्रे सुरु करावीत, तसेच हमीभावापेक्षा…

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून विकी चव्हाण यांची प्रबळ दावेदारी

धाराशिव – गेल्या सात ते आठ वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणाची काल सोडत जाहीर झाली.…

सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची आमदार . कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी. 

धाराशिव ता. 18: सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडुन गेलेल्या जमीनी व फळबांगांना महसुल, कृषी विभागाने केलेल्या…

सप्टेंबरमधील नुकसानीचे २९२ कोटी मंजूर ,आजवर ४८१ कोटी प्राप्त : मदतीचा तिसरा टप्पा अद्याप बाकी – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Dharashiv : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे अभुतपूर्व नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या महायुती सरकारने जुलै-ऑगस्ट…

पदवीधर मतदार नोंदणी अभियानात सक्रिय सहभागाचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव – आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीसाठी पदवीधर मतदार नोंदणी अभियानास सुरुवात झाली आहे. या…

धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त भव्य धम्म रॅलीयुद्ध नको ,बुध्द हवा , घोषणांनी शहर दुमदुमले

धाराशिव दि.14 (प्रतिनिधी) – धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून मंगळवार दि. 14 ऑक्टोबर रोजी तथागत गौतम बुद्ध,…

महिला सेनेला नवा उत्साह! मीनाताई सोमाजी कदम यांची जिल्हा प्रमुख पदी , पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्ती

तुळजापूर :  प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, तसेच पक्ष सचिव संजय पुष्पलता…

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काढली , 55 जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत ,विद्यार्थ्यांनी काढल्या आरक्षणाच्या चिठ्ठ्या , 28 जागा स्त्रियांसाठी आरक्षित

  धाराशिव दि.13 ऑक्टोबर (प्रतिनिधी) मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा…

१५ ऑक्टोबरपासून राज्यात वादळी पावसाचा अंदाज , शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे

मुंबई,दि १२ : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप…

error: Content is protected !!