मराठा समाजाला आरक्षण देणे केंद्र सरकारच्याच हातात केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाच्या पुढचा कायदा करत आरक्षण द्यावे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची मागणी

मनोज जरांगे यांच्या भेटीला जाणारी नाटकी मंडळी असल्याचीही टीका.. Dharashiv : – संसदेने कायदा केल्याशिवाय व…

शेतकऱ्यांनो ! सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ व टोकन पध्दतीचा अवलंब करा – मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.घोष यांचे आवाहन

धाराशिव,दि.14(जिमाका) शेतकऱ्यांची कृषी निविष्ठांमध्ये बचत करण्यासोबतच सोयाबीनच्या उत्पन्नात 25 ते 30 टक्के वाढ होत असल्याने जिल्हयातील…

नीट परीक्षेच्या निकालाची सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली चौकशी करा- डॉ प्रतापसिंह पाटील

Dharashiv: नीट परीक्षा संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीला निवेदन धाराशिव : नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे दर वर्षी…

शेतकरीविरोधी केंद्रीय परिपत्रकावर आक्षेप, राज्य तक्रार समितीची होणार 25 जूनला बैठक-आ.कैलास पाटील

Dharashiv : धाराशिव ता.10:  खरीप 2023 च्या पीकविमा मिळताना केंद्र सरकारच्या एका परिपत्रकामुळं शेतकऱ्यांना फटका बसला…

निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीचा रु. ११३.५३३ कोटीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर – आ.राणाजगजितसिंह पाटील

Dharashiv : मागील १२ वर्षापासून बंद असलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम…

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत दया – खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Dharashiv :        दिनांक 26 मे 2024 रोजी धाराशिव तालुक्यासह  बेंबळी परिसरात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेंबळीसह परिसरातील अनेक…

श्री सिध्दीविनायक परिवाराची उद्योग निष्ठा महाराष्ट्राला आदर्शवत – कवी इंद्रजित भालेराव

धाराशिव – श्री सिध्दीविनायक परिवाराची उद्योग निष्ठा महाराष्ट्राला आदर्शवत असल्याचे प्रतिपादन प्रख्यात कवी श्री.इंद्रजित भालेराव यांनी…

फक्त पंचनामा व घोषणा नको,शेतकऱ्यांना पेरणी अगोदर मदत हवी! -आमदार कैलास पाटील यांची सचिवाकडे मागणी

धाराशिव ता.24: जिल्हयात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान,  दुष्काळ सदृश्य मंडळांना दुष्काळी मदत फक्त पंचनामे व  घोषणा…

लोकांना किरकोळ समजणाऱ्यांना मतासाठी झोळी पसरावी लागत आहे – ओमराजे निंबाळकर

धाराशिव ता. 4 – फोनवरुन काम केल्यानंतर ही कामे, जे फोन करतात त्यांच्यासह खासदार देखील किरकोळ म्हणणाऱ्या विरोधक आता…

मतदानाच्या दिवशी 7 मे रोजी आठवडी बाजार बंद राहणार

धाराशिव दि.30 (माध्यम कक्ष) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना…

error: Content is protected !!