तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करा – ‘मित्र’चे उपाध्यक्ष आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे निर्देश

Tuljapur : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र करावयाचे आहे. तुळजापूर शहर आणि…

विद्यार्थ्यांची  जात पडताळणी प्रकरणे तातडीने निकाली काढावी – प्रा.डॉ.गोविंद काळे

धाराशिव 9 मे (प्रतिनिधी )  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी विद्यार्थ्यांची जात…

अवैध मुरुम उत्खननावर प्रशासनाची कासवगती; कंत्राटदाराला दिलासा?

धाराशिव (प्रतिनिधी) – तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा वापर करण्यात येत…

राष्ट्रीय सुरक्षेसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय – संरक्षणाशी संबंधित कारवायांचे लाईव्ह रिपोर्टिंग बंदीच्या आदेश

नवी दिल्ली | प्रतिनिधी | ANTARSANWAD NEWS :
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने सर्व प्रसारमाध्यमे, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाला कडक सूचना दिल्या आहेत. संरक्षण दलांकडून सुरू असलेल्या कारवायांचे लाईव्ह प्रक्षेपण किंवा रिअल-टाइम रिपोर्टिंग टाळण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारच्या थेट रिपोर्टिंगमुळे संवेदनशील माहिती सार्वजनिक होण्याचा धोका असतो आणि शत्रूपक्ष ती माहिती वापरून देशविरोधात कारवाया करू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोणतीही सैनिकी कारवाई सुरू असताना तिचे थेट प्रक्षेपण किंवा त्वरित अपडेट्स देणे टाळावे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकृत माहितीच्या आधारेच वृत्तांकन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या निर्देशांचे उल्लंघन केल्यास संबंधित मीडिया हाऊसवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. माहितीचा योग्य वापर आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे ही प्रसारमाध्यमांची जबाबदारी असल्याचे केंद्र सरकारने ठामपणे सांगितले आहे.

गौरगाव रस्ता सात महिन्यांपासून अर्धवट — नागरिक हैराण , आंदोलन ची भुमिका

गौरगाव (ता. कळंब, जि. धाराशिव) : निपाणी पाटी ते गौरगाव हा रस्ता मागील सात-आठ महिन्यांपासून केवळ…

नैसर्गिकरीत्या पिकवलेला केशर आंबा भक्ताने केला तुळजाभवानी चरणी दान

पाच एकर च्या बागेत भरघोस उत्पादन मिळाल्याने भक्ताने देवीच्या चरणी 101 किलोच्या केशर आंब्याची केली आरास…

नापास झाला तरी सेलिब्रेशन! कर्नाटकमधील एका विद्यार्थ्याच्या कुटुंबाने दाखवला सकारात्मक दृष्टिकोन

बागलकोट (कर्नाटक) :दहावीच्या परीक्षेत अपयश आले तरीही निराश न होता, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा आदर्श दाखवणारी घटना…

ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली ( अंतरसंवाद न्यूज ) – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकांवर…

कंत्राटदाराचा महसूल प्रशासनाला ‘गुलिगत धोका’ — परवानगी एका ठिकाणची, मुरुम उचलला दुसरीकडून ; शासकीय महसूल?

काक्रंबा (ता. तुळजापूर) | तुळजापूर–लातूर महामार्गावरील काक्रंबा येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचे काम सुरू झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला…

खिरणीमळा परिसरात स्वच्छतेचा अभाव; नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा

धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील खिरणीमळा परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नाल्यांची सफाई न झाल्याने तसेच घंटागाडी नियमित…

error: Content is protected !!