जिल्हा नियोजन समिती सभा धाराशिव दि १५ ऑक्टोबर ( प्रतिनिधी) जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर…
Tag: politics
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मंगळवारी विशेष ग्रामसभा घ्या – आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे रस्ते, बंधारे, पूल, पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी तसेच…
नगरपरिषद धाराशिव , परिशिष्ट 7 सोडत , धाराशिव नगरपालिका निवडणूक वार्ड आरक्षण सोडत – 08/10/2025
नगरपरिषद धाराशिव , परिशिष्ट 7 सोडत , धाराशिव नगरपालिका निवडणूक वार्ड आरक्षण सोडत – 08/10/2025 1.अ. …
राज्य सरकारचं ३१ हजार कोटींचं मदतपॅकेज शेतकऱ्यांसाठी मोठा आधार- दत्ताभाऊ कुलकर्णी
धाराशिव- राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं तब्बल ३१…
सर्वच मागण्यांना राज्य सरकारकडून हिरवा कंदील -आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळणार भरीव सरसकट मदत आपल्या सर्वच मागण्यांना राज्य सरकारकडून हिरवा कंदील आमदार राणाजगजितसिंह…
राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर
राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर मुंबई, दि. 6 :…
शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी अशी…
मुख्यमंत्र्यांचा दौरावर टिका!, धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी आमदार कैलास पाटील यांची ठोस मागणी!
धाराशिव :अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील औसा…
कृषी यंत्रसामग्री, खते स्वस्त केंद्र सरकारचे ऐतिहासिक पाऊल – जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी
धाराशिव – कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असणाऱ्या मोदी सरकारने आणखी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.…
शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यात व्यापक लढा – आ.कैलास पाटील
धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि सरकारला वठणीवर…