नदीजोड प्रकल्पातुन येणाऱ्या पाण्याचा धाराशिव, लातूर, बीडचा हिस्सा ठरवून पाणी वाटप करा – आमदार कैलास पाटील

धाराशिव ता. 19: मराठवाडयाला नदीजोड प्रकल्प करून पाणी देताना धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्याचा हिस्सा ठरवून…

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी 25 मार्चला नारंगवाडीत रस्ता रोको आंदोलन

उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन…

धाराशिव महावितरण कार्यालयातील प्रभारी कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्या कारभाराची चौकशी करुन सेवेतून बडतर्फ करा – प्रशांत साळुंके

धाराशिव महावितरण कार्यालयातील प्रभारी कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्या कारभाराची चौकशी करुन सेवेतून बडतर्फ करा शिवसेना (ठाकरे)…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी मुकुंद घुले, कार्याध्यक्ष संजय मुंडे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी मुकुंद घुले, कार्याध्यक्ष संजय मुंडे पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्यदिव्य मिरवणूक…

धाराशिव शहरातील कचरा कुंडीतील धुराने नागरिक पुन्हा त्रस्त , नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

धाराशिव शहरातील कचरा कुंड्यांमधून सतत धूर आणि दुर्गंधी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील विविध…

धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी जुगार विरोधी पोलिसांची कारवाई

धाराशिव : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जुगार विरोधी मोहिमेअंतर्गत धाराशिव, भुम आणि मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी…

कार्यालयीन स्वच्छता आणि कार्यक्षमता वाढीसाठी जिल्हाधिकारी पूजार यांचे निर्देश

धाराशिव,दि.१३ मार्च ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार,राज्यभरात ७ जानेवारी ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीत…

उत्कृष्ट प्रशासनाचा सन्मान!‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ जाहीर;धाराशिव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव

मुंबई – महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करणारा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन सोहळा…

आमदार कैलास पाटील यांनी जिल्ह्यासह राज्याच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले

धाराशिव ता. 12: छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आग्रा व पानिपत येथे करण्याची घोषणा सरकारने केली,…

अर्थसंकल्प : महायुती सरकारचा अर्थसंकल्प राज्याला सर्वांगाने लाभदायी असाच आहे – आ. पाटील

अर्थसंकल्प : महायुती सरकारचा अर्थसंकल्प राज्याला सर्वांगाने लाभदायी असाच आहे. जिल्ह्यातील चालू प्रकल्पांना निधी कमी पडणार…

error: Content is protected !!