तुळजाभवानीच्या मंदिराकडून पूरग्रस्तांना एक कोटींचा दिलासा

धाराशिव दि.२७ सप्टेंबर( खादिम सय्यद ) मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमध्ये हाहाकार उडाला आहे.शेतातलं पीक वाहून…

धाराशिव तालुक्यात किशोर साळुंखे यांच्यावर शिवसेनेची सोशल मीडिया जबाबदारी

धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या धाराशिव तालुका सोशल मीडिया प्रमुखपदी किशोर वसंतराव साळुंखे यांची…

परंडा तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा; पुरग्रस्तांना धनादेश व अन्नधान्य किट वाटप

धाराशिव :परंडा तालुक्यातील पुरपरिस्थितीची जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज (दि. २६) सर्व विभागांसह सविस्तर आढावा…

पडझड झालेल्या शाळांची पाहणी करून दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करा – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे जिल्हा परिषदेच्या सीईओंना पत्र

धाराशिव : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील विविध भागांतील शाळांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी शाळेच्या इमारती पूर्णपणे क्षतिग्रस्त…

ठोस मदत नाही दिली तर शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर दिसेल! –  आमदार कैलास पाटलांचा इशारा

धाराशिव : कळंब तालुक्यातील आवाड शिरपूरा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या…

“कर्तव्य पार पाडताना जर कोणाला दुःख झाले असेल तर दिलगीरी” – जिल्हाधिकारी पुजार

“कर्तव्य आणि भक्तीची सांगड” ,जिल्हाधिकारी पुजार यांची समतोल धावपळ “कर्तव्य पार पाडताना जर कोणाला दुःख झाले…

अतिवृष्टीत पिकांचे मोठे नुकसान : शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची सक्ती नाही -जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

  धाराशिव,दि.२५ सप्टेंबर ( खादिम सय्यद ) धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर…

साडेसांगवी पुरग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा : उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी तातडीने दिले मदतीचे आदेश

  धाराशिव दि.२४ सप्टेंबर ) “सगळं काही वाहून गेलं आहे,फक्त आत्महत्या करणं बाकी राहिलंय…” अशा शब्दांत साडेसांगवी (ता.भूम)…

पूरग्रस्त लांबोटी गावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट : तातडीच्या मदतीची ग्वाही

सोलापूर, दि. २४ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावाला भेट देऊन अतिवृष्टी व…

शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा – आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. त्यामुळे मदतही अभूतपूर्वच असायला हवी अशी…

error: Content is protected !!